Monday, 3 July 2023

देविदास गिरे - अकोला

🔴 माझे गुरु ! माझी बायको !! 🔴

आज गुरुपोर्णीमा - आजचा मंगल पवित्र दिवसं.... गुरु म्हणजे नक्की काय ?  माझ्या मते.. जी व्यक्ती आपल्या जीवनाला कलाटणी देते, ज्यामुळे आपल भलं होते, ज्या व्यक्ती मुळे विचार आचर सुधारतो... ती व्यक्ती म्हणजेच गुरु... हे माझ मत आहे... कुणाला पटेलचं अस काही नाही...

आयुष्याचे प्रवासात कळतं नकळतं अनेक लोकांशी आपला संपर्क येतो, ते आपले गुरुच मानलं तर त्यात वावगे काहीच नाही.... अस मला वाटतं... संतानी पण हे मान्य केलेलं असून कुण्या तरी संताने वेश्येला पण आपले गुरु मानलेले आहे.... 

निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताई... या भावडांना छळणारा विठोबा खेचर, यांने तर चक्क सोपानदेव यांनाच गुरु केले अन ते, अंतर:बाह्य बदलून, विठोबाशास्त्री झाले.... वाल्या दरडोखोराने नारदाला गुरु मानले अन वाल्याचा वाल्मीका झाला...

गुरु दर्शनाने म्हणा की देव दर्शनाने म्हणा एक उर्जा प्राप्त होते.... गुरुंची शक्ती विचार बदलतात...  विचार बदलला की आचारण... नंतर मनुष्य अंदरुन बाहेरुन बदलून जातो... अन त्याची श्रध्दा अधिक दृढ होते.... 

तसचं देवाचे प्रतीपण... आपण वारी करतो, पुजा करतो, प्रार्थना करतो, पारायण करतो, प्रवचनाला जातो, किर्तनाला जातो....  यात जर सातत्य ठेवलं तर विचार बदलतात... नंतर आपोआप आचार वर्तन वागनं  बदलून  जाते.... बदलाची जाणीव आपणाला झाली की, श्रध्दा अधिक दृढ होते... 

माझ ही तसचं आहे... आईवडीलांनी घडवलं... भावाने मार्गदर्शन केलं... माझे हे तिन्ही गुरु या जगात नाहीत... मला तारलं एका व्यक्तीनेच... ती व्यक्ती माझ्या जीवनात आली.... अन उलथापालत झाली... मी आज जो उभा आहे... त्या व्यक्ती मुळेच... ती व्यक्ती म्हणजे माझी बायको... माझे गुरु ! माझी बायको !!... हो हो माझी बायकोच... अजून तरी कुणाला गुरु करण्याच काम पडलं नाही, अन त्या फंदात ही मी पडलो नाही, पडणारपण नाही....मी सामान्य व्यक्ती... कोण मला शिष्य करणार, हा ही एक प्रश्न आहेच.... असो

आयुष्याचा प्रवास करता करता.... उंच उंच शिखरावर पोहचलो.... रिटायर्ड झालो... शिखरावरु खाली नजर जाता, डोळे फाकत होते... अर्थात मागे वळून बघत असता, माझ मलाच नवलं वाटतं होत, नवलं वाटतं आहे... होतो कुठं, आहे कुठं.... ते माझ्या या तीन गुरुचीचं कृपा....

रिटायर्डमेन्टचे अगोदर जो होतो, तो आज नाही... आज तो बाप नाही, आज तो पती नाही, आज तो सासरा नाही, आज तो भाऊ नाही, आज तो मी मी नाही, मी मी करणारा चिडचिडा रागीट आदडआपट करणा नाही..... आज आहे, शांत शांत.... विचारशुन्य असलेला देविदास आहे मी...
गुरु म्हणजे... मंत्र देतो, हातात धागा बांधतो, गळ्यात माळ टाकतो, डोक्यावर हात ठेवतो तो गुरु... पुर्वी होत तस, गुरुला ही शिष्याची काळजी असायची... यातूनच किती तरी संतमहात्मे घडले... अन त्याचमुळे आपली संस्कृती टिकून आहे... गुरु शिष्य परमंपरा महान आहे.... पुर्वी होती तसीच आता ही आहे... पण त्याला धंद्याच रुप आलं.... 

याला अनेक कारणे आहेत... पर्वी शिष्य उतराई म्हणून फुलनाफुलाची पाकळी गुरुदक्षाना म्हणून देत होते... पण आता तसं नाही... मागितल्या शिवाय शिष्य ही देत नाहीत... त्यामुळेच धंद्याच रुप आल, अस आपणाला दिसतं.... पण दिसते तस नाही... मिळालेल्या पैश्यातून ते सामाजीक विधायक लोकउपयोगी कार्य करतात.... विकासाला हातभार लावतात... पण शिष्य काय करतात.... हा एक संशोधनाचा विषय आहे...

गुरु हे गुरुच असतात... पण शिष्य हे शिष्य असतातच अस काही नाही... गुरु करायचा म्हणून गुरु करतात... छान प्रवचन असते, काळजाला हात घालतात... मगं काय शेकडो लोक गुरु करण्यासाठी धडपडतात.... शेकडोने लोक असतात.... महाराज लोकांचीही मजबुरी असते... एका लाईनीत बसवतात... अन महाराज एकएकाचे डोक्यावर हात ठेवतं, चालतात अन निघून जातात... झाला गुरु.... झाला शिष्य.... शिष्य बाहेर येतो... खिशात हात घालतो... एक पुडी काढतो... दाताने तोंडतो.... तशीच तोंडात खाली करतो.... खातो ते जहर असते.... त्या पुडीवर वॉर्निंग असते... असा हा शिष्य...

डोक्यावर हात ठेवून झालेले शिष्य, जे आठदहा शिष्य... सक्रीय असतात ते... प्रवचनाचे दिवसी जस वातावरण असते, ते टिकविण्याचा आटापिटा करतात...  दरवर्षी गुरुपोर्णीमेला किंवा प्रसंगारुप काहीना काही उत्सव साजरे करतात... त्यासाठीच्या रक्कमेची तरतूद...  वर्गणी जमा करताता... आपली कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढतात, वर्गणी जमा करतात... या सक्रीय शिष्यांना माझा नमस्कार, मानाचा मुजरा... 

नमस्कार, मानाचा मुजरा..... पण त्यांनी आग्रह केला की... महाराजांन प्रती असलेली उरली सुरली श्रध्दा संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.... अन ते करतात आग्रह... मोठी रक्कम टाकून, सरळ पावतीच हातात देतात.... कारण ते गुरुभाऊ असतातना.. 

ही मोठी रक्कमच त्याला भानावर आणतं... कारण भावनेच्या आहारी जावून गुरु केलेला असेल तर... अन असत ही तसचं, अस मला वाटतं... भारावण्या लायक म्हणा की संमोहिताला पोषक अस  प्रवचनाचं वातावरण असतं, त्यातुनच एकाच वेळी शेकडो व्यक्ती, गुरु करण्याला तयार होतात... अस माझ निरिक्षण आहे...

असल्या शिष्यांची भावना टिकविण्याच काम, या सक्रीय शिष्यांवर असते... गुरुबंधूच नात टिकवणं याचेच हाती असते... नाही तर आपण बघतोच, जिथं अपेक्षा वाढली, तिथं भावा भावात दुरावा झालेला दिसतो... मगं गुरु गिरु गेले उडतं... असली कुजबूज मी ऐकलेली आहे....

माझ्या पाहण्यात.... अनुभवलेला एकच धार्मिक परिवार आहे... तो म्हणजे पांडूरंगजी शास्त्री, दादाजी आठवले यांचा स्वाध्याय परिवार... या परिवाराची शिस्त वाखाण्या जोगी आहे... चप्पला बुट एका रांगेत व्यवस्थीत ठेवतात... ना गडबड - ना गोंधळ... ना कुठ जाहिरात... हे स्वाध्यायी भाऊ.... खरच एकमेकांचे गुरुबंधूच... कुणा कडून ही काही काही अपेक्षा नसते... स्वत:च ते सक्रीय कार्यकरते असतात... त्यांची भावफेरी असते... ते घरोघरी जातात... जोडप्याने जातात, भेटतात.... आत्मयतीने चौकशी करतात... दोन शब्द योगेश्वरा बद्दल सांगतात.... कुठ ही, कुणाचे ही घरी पाणी ही पित नाहीत... गांवो गांवी जातात.... त्याचा मुक्काम असतो.... मुक्काम असलेल्या घरी ते फक्त पाणी घेतात... स्वयंपाकाचा शिधा आटा, स्टोव्ह किंवा छोटस सिंलेडर सोबतच नेतात... कुठ जाण्यच काम पडलं तर.... स्व:खर्चाने जातात... स्व:खर्च करतात... आर्थीक भुरद्ड सोसतात... खरच सांगताना मला आनंद होत आहे... याचे पुढे आदराने माझी मान झुकते... त्याच्यात मला योगेश्वराचं कृष्णाचं दर्शन होते, ऐवढ निश्चित..... किती ही लखपती करोडपती असो, तो पण साधा स्वाध्यायीच... 
शिक्षक प्राध्यापक लेक्चरर प्रोफेशर... हे गुरु स्थानीच, या गुरु लोकांना खुप खुप शुभेच्छा... माझा मानाचा मुजरा....

पण मला गुरुजींचा फारच कटू अनुभव आलेला आहे.... सर्वच गुरुजी असे नसतात... पण मला आलेल्या अनुभावरुन सांगत आहे... आजचे गुरुजी गरिबांचे तर अजीबात नाहीत... हुशार होतकरु गरिबां लेकरांचे पाठीवर थाप यांची कधीच पडत नाही... पैसेवाला जमीनदाराच्या बाबूचे पाठीवर थाप मारण्यासाठी लाचार असतात... असले बाबू असेना कसा ही त्याला डोक्यावर घेतात.... मॅट्रीक मध्ये आपटतात, काही दिवस गुरुजी खाली मान घालून चालतात हा भाग वेगळा... पॉलीटेक्नीक मध्ये जावू नये... म्हणून माझ्या वडिलांचे दोन गुरुजींनी कान भरले होते... उदाहरण देत ते याच त्याचं... टिकणार नाही... वडिलांना ही पटलं... मी दोन दिवस उपाशी... एक दिवस शेतात जावून बसलो... माझ्या भावाने समजवलं म्हणून जमलं... खर तर आईवडिलांन नंतर, माझा पहिला गुरु माझा मोठा भाऊ... रामदासभाऊ... माझ्या जीवनाला कलाटनीच मिळाली...  टेन्शन फ्री आयुष्य व्यतीत करीत आहे....

मनुष्याचे स्मरणात दोनच व्यक्ती असतात... एक जीवनला कलाटणी देणारा... अन दुसरा पैसे बुडवणारा... एकाला मनोमन पुजतो दुसर्याला शिव्या घालतो... हाच काय तो स्मरणात फरक.... म्हणूनच त्या दोन मास्तरांची ही आठवण झाली....

आजचा पवित्र दिवस... गुरुशिष्याची परमंपरा जपणारा दिवस... गुरु लोकांचा अनादर करण्याचा माझा इरादा नाहीच... सर्वच गुरु असे नाहीत... कुणाच मन दु:खल असेल तर क्षमा मागतो... पण कटू सत्य हेच आहे की, आजचे गुरुजी पैसे कसे कमवायचं यांच ज्ञान देनारा हा मास्तर आहे, प्राध्यापक आहे, लेकचरर आहे, प्रोफेसर आहे....

देविदास गिरे - अकोला
गुरुपोर्णीमा-दि. ३ जून २०२३

Monday, 26 June 2023

कालभैरव माहिती

🌿🌿 कालभैरव माहिती 🌿🌿

श्री कालभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे . काळवेळेच्या अधीन नियती आहे . ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत . आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे .  जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु . त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय . हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे . ज्याची काया सर्वात मोठी आहे . जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे . असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात .
         कालभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष , नजरदोष ,ग्रहबाधा ,शत्रूबाधा ,भुत प्रेत पिशाच्चबाधा ,करणी ,भानामती , तसेच ईंद्र, कलि ,माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते .मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत .  तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल . त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य,पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते .पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते . हे दैवत विधिलिखितही अडवतं . श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे .  हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता . तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही . अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे .मृत्युपेक्षाही भयानक आहेत .  उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत .ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवु शकतात . गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत .  त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो . मनात भय रहात नाही . आंतरिक विचारात बळ येते . जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो . शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते . अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते . कठिण कार्य सहज पूर्ण होतात . आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो . सदगुरु हे कामधेनु आहेत . श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते . पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही . 
         श्री कालभैरव यांनी  मृत्यु , देवराज ईंद्र , ब्रम्हदेव , नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते . लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही . श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात .श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही .  हा मार्ग अत्यंत कठीण . जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे . शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे . श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही . 
         श्री कालभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे . म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे . श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात . क्षेत्र म्हणजे शरीर . पाल म्हणजे पालन करणारा . तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे . जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात . स्फटिक माळही चालते . महिला देखील हा जप करु शकतात . प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही .भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे . ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते .  तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात . हे अतिशय भयानक मायाजाळ आहे . त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही . याला आंतरिक चकवा असे म्हणतात . ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात . काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? . त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे . पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे . साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात . श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही . ती आपोआप साध्य होते . श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल . भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते . मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पाय- या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत . 
१ प्रमुख - श्री कालभैरव 
२ उपप्रमुख - बटुकभैरव 
३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४ अष्टभैरव - स्मशानभैरव 
५ नग्नभैरव 
६ मार्तण्डभैरव 
७ कपालभैरव 
८ चंडभैरव 
९ सन्हारभैरव 
१० क्रोधभैरव
११ रुरुभैरव 

श्री कालभैरव पाताळवासी आहेत . त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात . नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात . त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात . श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही . नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी . त्याची साधना निर्गुणात सरस बनविते . आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे . श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे . त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल . धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत . त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल . ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये . नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा . श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते . श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही . ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात . पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात . मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी . सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं . आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात . ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय  योगापर्यंत घेवुन जातात.

श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏💐

Sunday, 29 January 2023

व्यायाम

ह्या कडव्यातून तुकडोजी महाराज यांनी व्यायामाचे महत्त्वच पटवून दिले आहे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. व्यायामाने हा आळस दूर होतो. अंगात तरीतरी येते. कामातील आपला उत्साह वाढतो. व्यायाम आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे.

आपल्या मोबाईलची battery संपली असता, मोबाईल बंद पडतो. तसेच आपल्या शरीराचे आहे मित्रानो. शरीराला व्यायाम असेल तर आपली हालचाल मंदावते.

अगदी छोटी छोटी कामे केली असता ही दम लागतो आणि हळू हळू आपले शरीर हे आजारांचे घर बनते. हे सगळं टाळायच असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. व्यायामामुळे आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असते ती कशी ते आपण पाहू या.  

वजन कमी होण्यास मदत होते

आजकाल वजनवाढ ही एक मोठी समस्या बनली आहे. वजन वाढले की आजार बळावतात. फास्टफूडमुळे झपाट्याने वजन वाढते. अशावेळी शरीराला व्यायामाची गरज आहे.

व्यायामामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. हिट वर्कआउट, चालणे, झुंबा यामुळे लवकर कलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते. 

हाडे मजबूत आणि बळकट होण्यास मदत होते

व्यायामामुळे हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. वेटलिफ्टिंग, डंबेल्सचा वापर करून व्यायाम  यामुळे तुमची हाडे आणि स्नायूंवर चांगला ताण येतो.

वयोमानानुसार शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील बोन डेन्सिटी वाढते. खेळाडूंना हाडे मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते. 

हृद्य व्यवस्थित काम करावे यासाठी

आजकाल चुकीच्या जीवनपद्धतीमुळे कमी वयात देखील हार्ट attackचे प्रमाण वाढले आहे. चुकीचा आहार, फास्टफूडचे  जास्तीत जास्त सेवन, यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची निर्मिती वाढून हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयाचे काम ही सुरळीत चालू राहते. त्यामुळे हृद्य जपण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. 

मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

भारतात मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे टाईप 2 मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

नियमित व्यायामाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे माधुमेहाचा धोका संभवतः नाही किंवा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

आर्युर्मान तसेच शारीरिक क्षमता वाढते

व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती | काम करण्याची || असे संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कवितेत सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की, व्यायाम केल्याने शरीराला तंदुरुस्ती मिळते. काम करण्याची स्फूर्ती मिळते. 

आपल्याला अधिक कार्यक्षम वाटते. त्यामुळे शारीरक काम करताना थकवा जाणवत नाही. शारीरिक क्षमता वाढते तसेच योग्य आहार आणि व्यायाम यामुळे आपले आयुष्यमान देखील वाढते.

वाईट जीवनशैलीचा आपल्या शरीरावर वाईटच परिणाम होत असतो. त्यामुळे व्यायाम आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे. 

मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी

व्यायाम केल्याने आपले मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहण्यास मदत होते. आपले शरीर निरोगी असेल तर आपले मन देखील निकोप राहते.

मनात वाईट विचार येत नाही. नियमित व्यायाम केल्याने ताण, तणाव, डिप्रेशन या सारख्या मानसिक आजारापासून दूर राहता येते. 

मेंदूचे काम सुरळीत चालण्यासाठी

आपल्या मेंदूचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा होतो.

यामुळे विचारशक्ती, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. शरीराची ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते. 

आजारांवर मात

आजकाल मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा,  गुडघेदुखी हे खूप सामान्य आजार झाले आहेत. परंतु हे शरीरासाठी चांगले नाहीत. या आजारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे.

यासोबतच अपचन, संधिवात यासारखे आजार देखील होण्यास मदत होते. व्यायामामुळे चयापचय क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. आपल्या फुफ्फुसाची क्षमत वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम केल्याने शारीरिक तसेच मानसिक आजार दूर ठेवता येतात Importance Of Exercise In Marathi. 

व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्या अशा की – व्यायाम शक्यतो सकाळच्या वेळी करावा. व्यायाम रिकाम्या पोटी तसेच जेवण केल्यावर लगेच करू नये. शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम करावा. आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडावा.

व्यायामाचे प्रकार

व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत – यामध्ये एरोबिक व्यायाम, अनेरोबिक, स्ट्रेचिंग आणि Balancing याचा समावेश आहे. या चार व्यायाम प्रकारा अंतर्गत योगा, पोहणे, नाचणे, जिम, चालणे, पळणे अशा व्यायामांचा समावेश होतो. 

व्यायामाबरोबरच फळेही आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात.

निष्कर्ष

Importance Of Exercise In Marathi आजच्या आधुनिक जीवानात माणसाने वेगवेगळे शोध लावून आपले जीवन सोयीस्कर बनवले आहे. माणसाची कष्टाची कामे कमी झाली आहेत.

यामुळे हालचाल कमी होऊन याचा शरीरावर परिणाम होत आहे. कमी वयातच वेगवेगळे आजार माणसाला होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे. 

आज आपण पाहिले की व्यायाम केल्याने आपल्या शरीराला कसा फायदा होतो. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा ते एक तास व्यायाम करून आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो. 


Thursday, 26 January 2023

आपण खरोखर कोण आहात

आपण खरोखर कोण आहात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा? अध्यात्मिक मार्गाचा उद्देश तुमच्या खऱ्या स्वभावाची समज प्रदान करणे हा आहे. तुम्ही शरीर, मन किंवा बुद्धी नाही. तू शाश्वत, दिव्य, शुद्ध रूप आहेस..! ज्यांनी आपल्या इच्छेला पूर्णविराम दिला ते धन्य. म्हणजेच ज्या जीवांची वृत्ती भौतिक जगतापासून, बौद्धिक भ्रमांपासून मुक्त आहे आणि आत्म-जागरणासाठी तयार आहे, त्यांचे जीवन खरोखर धन्य आहे. अध्यात्मिक विवेक निर्माण करून मनुष्य अनंत शक्ती आणि अनंत उर्जेचा मालक बनू शकतो., अध्यात्मिक प्रवास म्हणजे निसर्गाचा प्रवास. शुभ-दिव्यत्व आणि जीवनाच्या यशाची सर्व सूत्रे केवळ अध्यात्मात सामावलेली आहेत. अध्यात्म हा निसर्गाचा प्रवास आहे. मानवामध्ये अस्तित्वात असलेली शाश्वत महाशक्ती हे सर्वत्र मन-शावक, पूर्ण-आनंदाचे रूप आहे. निसर्गाचे हे सार्वत्रिक रूप हे त्याचे एकमेव धार्मिक परिणाम आहे, सनातनचे धार्मिक परिणाम म्हणजे सनातन. परमात्मा सर्व बाबतीत पूर्ण आहे, म्हणून त्याच्यामध्ये अपूर्णता नाही. या सत्याचे अनावरण म्हणजे - अध्यात्म. अध्यात्म हे आपल्या संस्कृतीचे मूळ आहे. मानवी जीवन ही दैवी देणगी आहे. त्यामुळे त्याच्या खऱ्या स्वरूपाची प्राप्ती आणि जीवनाच्या उद्देशाची पूर्तता हे जीवनाचे ध्येय असले पाहिजे; हा अंतिम प्रयत्न आहे! ज्याप्रमाणे सोन्यासारख्या धातूंची अशुद्धता अग्नीत तापवून नष्ट होते, त्याचप्रमाणे भगवंताची कथा, सत्संग इत्यादी श्रवण केल्याने इंद्रियांचे दोष दूर होतात. देवाची कथा मानवी जीवनातील दु:ख दूर करते. म्हणूनच जर दुःखापासून मुक्ती असेल तर भगवंताच्या चरणी त्याची कथा ऐकण्यात मन एकाग्र करा. फक्त देवच सर्वांचे भले करतो. तो सर्वांचा  मित्र आहे. साधक हाच जो स्वतःमध्ये विचारांचा गर्भ तयार करतो. साधना करा आणि दररोज निरोगी विचारांना जन्म द्या. गरोदरपणात आई जे विचार मनात रुजवते, तेच विचार मुलाच्याही मनात येतात. म्हणूनच माणसाने नेहमी उच्च विचार आणि दैवी भक्तीमध्ये मग्न असले पाहिजे. त्यांनी ध्रुव चरित्राच्या कथेत म्हटले आहे की, ध्रुव लहानपणापासूनच भक्तीत मग्न होता. माणसाला आपल्या मुलांमध्ये देव आणि देवाप्रती भक्ती ठेवायला शिकवले पाहिजे. भागवत कथा माणसाच्या सर्व दुःखांचा नाश करते. अट अशी आहे की आपण ही मोक्षकथा खऱ्या अंतःकरणाने ऐकू, नंतर ध्यान करू आणि आपल्या जीवनात सद्गुण आत्मसात करू.ते घालू नका.  भागवत कथा हा पाचवा वेद आहे आणि तो परमात्म्याचे रूप आहे.  या जगाच्या प्रत्येक कणात परमेश्वराचा वास आहे. ती मिळवायची असेल तर सत्कर्म करा, सत्संगात सहभागी व्हा, सुमिरन करा. भागवत कथा ऐकल्याने भगवंताच्या चरणी प्रेम तर वाढतेच, सोबतच भागवत भक्तीही प्राप्त होते, म्हणून भगवंताची कथा श्रवण करत राहिले पाहिजे. भगवंताच्या भक्तीनेच मानवता प्राप्त होते, म्हणूनच भागवत कथेत मानवी जीवन यशस्वी करण्याचे सामर्थ्य आहे.आणि ते ऐकून आपण पापापासून मुक्त होतो. श्रीमद्भाववतगीतेला अध्यात्माचा दिवा म्हटले आहे, त्याचे फलित अध्यात्म आहे. अध्यात्माचा अर्थ म्हणजे आपल्यातील चैतन्य घटक जाणून घेणे आणि पाहणे, म्हणजे स्वतःबद्दल जाणून घेणे किंवा आत्म-जागरूक असणे. गीतेच्या आठव्या अध्यायात स्वतःच्या स्वरूपाला म्हणजेच आत्म्याला अध्यात्म म्हटले आहे. “परमम् सभावोध्यात्मुच्यते …” हे सर्वज्ञात आहे की आत्मा हा परमात्म्याचा एक भाग आहे. अध्यात्माची अनुभूती सर्व प्राणिमात्रांमध्ये सारखीच असते. स्वत:चा शोध प्रत्येकजण जे काही करत असेल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे, भगवंताच्या असीम प्रेमाचा एक थेंब मानवामध्ये आढळतो, ज्यामुळे आपण त्याच्याशी एकरूप होतो, परंतु काही काळानंतर तो नाहीसा होतो आणि आपण निराश होतो. देव सर्वात दयाळू आहे जो आपल्या छोट्या प्रयत्नांनी वितळतो. अध्यात्म हे स्वतःच्या स्वभावाकडे परतण्याच्या प्रवासाचे नाव आहे. जिथे शांतता, आनंद आणि कायमचे समाधान आहे. अध्यात्म आंतरिक उर्जा जागृत करते, स्वतःची अग्नी. विषम आणि प्रतिकूल परिस्थितीत मोठे कसे व्हायचे ते सांगते? स्वतःचे बाह्य विकास म्हणजे विज्ञान आणि आंतरिक विकास म्हणजे अध्यात्म. संपूर्ण वसुधाला एक कुटुंब मानणे हीच अध्यात्माची प्रेरणा आहे. बाह्य जगात जगाला एका सूत्रात बांधण्याचा आधार विज्ञानाने मांडला आहे, तर अंतरंगात तोच उद्देश अध्यात्माने पूर्ण होतो. अध्यात्माशिवाय विज्ञान अपूर्ण आहे. अध्यात्म ही जीवनाची नैसर्गिक मागणी आहे. जेव्हा ते पूर्ण होऊ लागते, तेव्हा अचानक आनंद, उल्हास, जीवनात धन्यता, उत्सव, स्थिरता, आनंद इत्यादी जाणवतात. ज्याच्या आगमनावर कोणताही गोंधळ आणि भीती नाही,  मग संघर्षही कुठे राहतो? अध्यात्म म्हणजे तोटा-लाभ, जन्म-मृत्यू, कीर्ती-अपयश या द्वैतांच्या वर जाणे. जो चैतन्याला प्रासादिक बनवतो, तेच अध्यात्म. अध्यात्म हे निसर्गाचे नाव आहे. जो आपल्याला निसर्गाकडे, आपल्या अस्तित्वाकडे, घेऊन जातो, त्यालाच 'अध्यात्म' म्हणतात. महापुरुषांची शिकवण नीट कशी ऐकायची हे कळले तर जीवनातील शंका आपोआपच संपतील. म्हणून आत्म-तत्त्वाचे तत्त्वज्ञान, प्रबोधन आणि उत्थान यासाठी चार पायऱ्या आवश्यक आहेत - आत्मनिरीक्षण, आत्म-सुधारणा, आत्म-निर्मिती आणि आत्म-विकास., ,

स्त्रीयांचे अलंकार आणि महत्व....


स्त्रियांनी अलंकार धारण करण्याचे महत्त्व आणि अलंकार धारण केल्यामुळे होणारे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून करून घेऊ या. विधवा स्त्रियांनी अलंकार का घालू नये, याविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.

१. स्त्रियांनी अलंकार परिधान करण्याचे महत्त्व आणि लाभ
अ. स्त्रियांनी अलंकार परिधान करणे, म्हणजे स्वतःतील देवत्व जागृत करणे
१. अलंकारांमुळे स्त्रीच्या शरिरात असलेल्या तेजतत्त्वरूपी आदिमायेचे आणि आदिशक्तीचे प्रकटीकरण होते.

२ शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे देवतेच्या शक्तीरूपाची केलेली पूजा असणे : स्त्री हीदेवतेच्या अप्रकट शक्तीचे प्रतीक आहे. शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे त्या शक्तीरूपाची केलेली पूजा आहे. अलंकारांद्वारे स्वतःमध्ये शक्ती प्रकट करून स्वतःसह इतरांनाही तिचा लाभ करून देणे, हे तिचे कार्य आहे.’

३. अलंकार घातलेली स्त्री शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ असणे : ‘अलंकार घातलेल्या स्त्रीकडे पाहिल्यावर पूज्यभाव निर्माण होतो. त्यामुळे स्वतःमधील आणि इतरांचीही शक्ती जागृत होते. हे एक लहानसे शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ आहे आणि देवतेचे सतत स्मरण करून देणारी प्रतिमा आहे. स्थुलातील पूर्णत्वाच्या दिशेची ही वाटचाल सगुण उपासनेतून निर्गुणाकडे घेऊन जाणारी आणि निर्गुणाची अनुभूती देणारी आहे.’

आ. स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर करणे
‘अलंकार परिधान करण्यामागे जिवाचा भाव असेल, तर जीव असत् कडून सत् कडे जातो. त्यामुळे प्रत्येक स्त्री-जिवाने संस्कृतीचे पालनकरून स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर केला पाहिजे.

इ. हिंदु धर्माने स्त्रीत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्यातील शक्तीतत्त्व टिकून रहाण्यासाठी केलेली अलंकारांची रचना
१. ‘विशुद्धचक्र : हे गळ्यात कंठमणी घालून जागृत ठेवले जाते.

२. अनाहतचक्र : हे मंगलसूत्राच्या वाट्यांच्या पोकळीतील तेजस्वरूप लहरींच्या स्पर्शाने जागृत ठेवले जाते.

३. नाभीप्रदेश : मेखलेचा, तसेच कांचीचा बंध नाभीप्रदेश, तसेच कटिबंधप्रदेशाला शक्तीतत्त्वाच्या बळावरकार्य करण्यास उद्युक्त करणारा असतो.

४. पाय : पायांतील पैंजणाचा नाद आणि जोडवी पाताळातून येणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून स्त्रीचे रक्षणकरतात.
वरील उदाहरणांतून हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येते.’

ई. अलंकारांमुळे स्त्रीचे रज-तमात्मक लहरींपासून रक्षण होणे
‘स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. स्त्री हीमूलतःच रजोप्रवृत्तीची असल्याने तिच्या अंगावर असणारे अलंकार तिचे प्राकृतिक स्वरूपात वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या भ्रमणातून उत्पन्न होणार्‍या ऊर्जेपासून रक्षण करतात. प्रत्येक अलंकार स्त्रीला कवचरूपी (चिलखतरूपी) संरक्षण देतो; कारण स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त संवेदनशील असल्याने ती वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना चटकन प्रतिसाद देते; म्हणून पूर्वापार अलंकार वापरून तिचे संरक्षणकेले जाते.

उ. अलंकारांमुळे वाईट शक्तींना प्रतिबंध होण्यास साहाय्य होणे
१. अलंकारांमुळे त्या त्या अवयवाभोवती चैतन्याचा आकृतीबंध बनतो आणि वाईट शक्तींना पुढे प्रवेश करणे कठीण होते, उदा. पायांत पैंजण अन् हातांत बांगड्या घातल्याने वाईट शक्तींना पाय आणि हात यांद्वारे शरिरात सहज प्रवेश करता येत नाही.

२. आजकाल लग्न झालेल्या काही स्त्रियांच्या मनात ‘हातांत पाटल्या-बांगड्या घालू नयेत; रात्री झोपतांना बांगड्या आणि मंगळसूत्र काढून ठेवावे’, असे विचार येतात. असे विचार वाईट शक्तींनीच स्त्रियांच्या मनात घातलेले असतात. त्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांवर आक्रमण करणे सोपे जाते. प्रत्यक्षात पाटल्या, बांगड्या आणि मंगळसूत्र यांमुळे हात अन् गळा या अवयवांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.

३. काही स्त्रियांना घाम येत नसतांना गळ्यावर पुरळ उठते आणि ‘मंगळसूत्र घातल्याने पुरळ उठले आहे’, असे वाटून त्या सोन्याचे मंगळसूत्र काढून खोटे (सोने न वापरता बनवलेले आणि वजनाने हलके असलेले) मंगळसूत्र घालतात. याचाही वाईट शक्तींना लाभ होतो. मंगळसूत्रामुळे गळ्याचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते.

४. वाईट शक्तींचा त्रास होत असतांना स्त्रियांना अंगावरील अलंकार काढावेसे वाटतात. पूर्वी राण्यांना राग आल्यावर त्या क्रोधागारात जाऊन अंगावरील सर्व अलंकार काढून टाकत असल्याचेही आपण वाचले आहे.’

ऊ. सोन्याच्या आणि चांदीच्या अलंकारांमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होणे
ऊ १. अलंकारातील सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमणपरतवले जाणे
‘स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असल्याने त्यांच्यावर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या शक्तींचा लवकर परिणाम होतो अन् तो जास्त काळ टिकतो. अलंकार बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते अन्त्रासदायक लहरींपासून स्त्रीचे रक्षण होते. स्त्रियांतील सात्त्विकता वाढावी आणि वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षणव्हावे, यासाठी स्त्रियांनी अलंकार घालावेत.

ऊ २. शक्तीमान वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी कटीच्या (कमरेच्या) वरच्या भागातीलअलंकार सोन्याचे असणे
सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या अलंकारांपैकी कटीपासून (कमरेपासून) वरच्याभागात घालायचे अलंकार सोन्याचे असतात. तेजाचे संवर्धन करणार्‍या सोन्याचा वापर भूमीपासून वरिष्ठस्तरात (टीप १) कार्य करणार्‍या शक्तीमान वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी केला गेल्यामुळे देहाच्यामध्यम आणि वरिष्ठ स्तरांतील सर्व दागिने सोन्याचे असतात. (मणिपूरचक्रापासून वरच्या चक्रांमध्ये चांगली शक्ती ग्रहण करण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते; म्हणून नाभीपासून वरच्या भागांवर तेज प्रक्षेपित करणारे सोन्याचे अलंकार धारण केले जातात.) सोन्यामुळे त्या त्या पट्ट्यातील क्रियाशक्तीरूपी वरिष्ठ वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते.

ऊ ३. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या कनिष्ठ लहरींपासून रक्षण होण्यासाठी कटीभागाच्या(कमरेच्या) आणि पावलांच्या अलंकारांमध्ये चांदीचा वापर केला जाणे
सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या अलंकारांपैकी कटीपासून (कमरेपासून) खालच्या भागात घालायचे अलंकार चांदीचे असतात. चांदीची रजोगुणी चैतन्ययुक्त इच्छालहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने त्या त्या कार्याला पूरक अशा धातूचे अलंकार त्या त्या अवयवासाठी वापरले जातात. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या पृथ्वी आणि आप तत्त्वयुक्तत्रासदायक लहरींपासून रक्षण होण्यासाठी कटीप्रदेशाच्या अन् पावलांच्या अलंकारांमध्ये चांदीचा विशेषत्वानेवापर केला जातो.’

ए. सौभाग्यालंकार म्हणजे स्त्रियांना त्यांच्या पातिव्रत्याची जाणीव करून देणारे माध्यम
१. ‘कुंकू, मंगळसूत्र, कंकण, जोडवी आदी घटकांच्या साहाय्याने रजोगुणाच्या सामर्थ्यावर विवाहित स्त्री अल्पकालावधीत पुरुषप्रधान शिवस्वरूप कर्तृस्वरूपाशी एकरूप होऊ शकते; म्हणून स्त्रीतील क्रियाशीलत्व जागृतकरून पतीच्या कर्तृभावात त्याला पुरेपूर साहाय्य करून कृती आणि कर्म यांची रजोगुणाच्या साहाय्याने योग्यसांगड घालण्यासाठी विवाहित स्त्रियांना त्या त्या अलंकारांचे कर्मबंधत्व घातले गेले.

२. स्त्रीला सौभाग्यालंकारांच्या माध्यमातून होणार्‍या तेजदायी लहरींच्या स्पर्शातून तिच्यातील पातिव्रत्याचीसतत जाणीव करून देण्याचे प्रयोजन केले गेले.

३. सौभाग्यालंकारांच्या बाह्य भानातून समाज एकपत्नीत्व आणि पातिव्रत्याचे संगोपन करून स्वैराचारापासूनमुक्त राहील, अशी योजना करणे कलियुगात अपरिहार्य ठरले.

४. सौभाग्यालंकार म्हणजे अनिष्ट शक्तींच्या भुक्त दृष्टीपासून रक्षण करण्याचा केलेला प्रयत्न :कलियुग हे रज-तमप्रधान असल्याने हा काळ स्वैराचाराला अनुकूल आणि साधनेला प्रतिकूल असा आहे. यायुगात स्त्रीरूपी पवित्रतेला किंवा सौभाग्यशीलतेला अलंकाररूपी तेजस्वितेचे कोंदण घातलेले आहे. यातेजस्वितेच्या बळावर तिच्या शीलाचे रक्षणही होते. सौभाग्यवती स्त्री ही मंगळसूत्र, कंकण, तसेचकुंकू या सौभाग्यालंकारांनी संरक्षित केलेली असल्याने तिला एक प्रकारे अनिष्ट शक्तींच्या भुक्त दृष्टीपासूनविभक्त करण्याचा प्रयत्न कलियुगात केला गेला आहे.’

२. विधवांनी अलंकार परिधान का करू नयेत ?
अ. सौभाग्यरूपी धारणेचा लय होतो, तेव्हा वैराग्य भावनेचा उदय होतो !
‘ज्या वेळी सौभाग्यरूपी धारणेचा लय होतो, त्या वेळी खर्‍या अर्थाने स्त्रीतील उत्पत्ती विषयक तेजधारणेने नटलेले बीज लोप पावते आणि त्याच ठिकाणी वैराग्य भावनेचा उदय होतो. तेजस्वीतेचा लय होणे, म्हणजेच अलंकाररूपी शृंगारत्व त्यागून अलंकार विरहित वैराग्य जीवनास आरंभ करणे.

आ. स्त्रीमध्ये वैराग्य भाव लवकर निर्माण होण्यासाठी कलियुगात अलंकारत्यागाची संकल्पना दृढहोणे
हा वैराग्यभाव स्त्रीमध्ये लवकर निर्माण होण्यासाठी कलियुगात अलंकार त्यागाची संकल्पना दृढ झाली. पूर्वीच्या काळी स्त्रिया तेजरूपी साधनेने परिपक्व असल्याने त्यांच्यात हळूहळू साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याला वैराग्यभाव निर्माण होत असे; परंतु आता साधनेच्या अभावामुळे अलंकार त्यागातून विधवा स्त्रीमध्ये वैराग्य भावाची निर्मिती होऊन तिचा लवकर मोक्ष प्राप्तीकडे प्रवास व्हावा, या उद्देशाने बाह्यांगाने विधवा स्त्रीसाठी अलंकार त्याग स्वरूपाची आवश्यकता भासली. अलंकारांच्या स्पर्शाने स्त्रीतील रजोगुण सतत जागृत अवस्थेत रहातो, तर अलंकार विरहिततेच्या भावनेतून रजोगुणाचा लय होऊन वैराग्य भावलवकर निर्माण होण्यास साहाय्य होते.’

३. व्यक्तीमत्त्वानुसार अलंकारांची निवड
‘व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्त्वाला पूरक अशा अलंकारांची निवड करते. सात्त्विक व्यक्ती सात्त्विकअलंकारांची, राजसिक व्यक्ती राजसिक अलंकारांची, तर तामसिक व्यक्ती तामसिक अलंकारांची निवड करते. सात्त्विक अलंकारांकडे पाहून भाव, चैतन्य, आनंद किंवा शांती यांची अनुभूती येते. राजसिक अलंकारांतून शक्तीची अनुभूती येते, तर तामसिक अलंकारांकडे पाहून त्रास होतो.’

Wednesday, 25 January 2023

जन्म मृत्यू

जन्म मृत्यू चे चक्र अव्याहत....सत्पुरुष
             
जन्म-मृत्यू-जन्म हे जे अव्याहतपणे चक्र सुरू असते, त्या चक्रातून फिरण्याची जी शिक्षा प्रत्येक जीवाला भोगावी लागते, त्यातून साधक-भक्ताची निश्चितपणे सुटका होते.  ह्यावर आपले* 
*चिंतन-भारले भाष्य करताना श्रीज्ञानदेव म्हणतात, ऊसापासून साखर करतात, परंतु साखरेपासून पुन्हा ऊस निर्माण करता येईल का? दुधापासून दही आणि दह्यापासून लोणी; लोण्यापासून तूप ही प्रक्रिया, परंतु त्या तुपाला पुन्हा घुसळून दूध निर्माण करता येईल का? ही अशक्य गोष्ट आहे. नदी उगमापासून सुसाट सुटते, वाटेतले सर्व अडथळे दूर करीत, समुद्राला जाऊन मिळण्यासाठी. ती समुद्र होऊन जाते. एकदा समुद्राला आपले अस्तित्व अर्पण केल्यावर नदी कधी तरी माघारी उगमापाशी येणे शक्य आहे का? ते शक्य झाले तरच हरीचे दास मोक्षपद न मिळवता पुन्हा माघारी जन्म घेतील. जे परम भक्त विविध प्रकाराने देवाची भक्ती करतात, नवविधा भक्तीच्या नऊ पायर्‍या अथक साधनेच्या बळावर पार करतात, ते भाग्यवान जीव हा भवसागर पार करून जातात. कापूर हा सुगंध अर्पण करतो. कापूरापासून शाई होत नाही. परंतु कापूराच्या शाईने जर अभंग लिहिता आले असते तर आपली जी छाया पडते ती आपल्याला आपल्याच हाताने चक्क उचलून घेता येईल. पण हे अशक्य आहे. श्रीज्ञानदेव म्हणतात की, ‘परमेश्वराची जे आर्त होऊन उपासना करतील, अखंड नामस्मरणात अष्टौप्रहर दंग होऊन त्याच्याच नामाच्या कुशीत आनंदात राहतील ते ह्या मर्त्य विश्वात कदापिही जन्म घेणार नाहीत.’ ज्ञानदेव महाराज खात्रीपूर्वक सर्वच परम भक्तांना असं वचन देतात.
शेत नांगरण्यापूर्वी ते जाळतात. आधीच्या पिकाचे जे शिल्लक असेल ते जाळतात. तसे, माझ्या प्रापंचिक वासना सगळ्या नाहीशा केल्याशिवाय परमात्मा येणार नाही. यासाठी महाराज दोन मार्ग सांगावयाचे. एक मार्ग- त्या प्रपंचाला आगच लावून टाकायची, पण ही फार मोठ्या माणसांची कामे आहेत. दुसरा मार्ग जर असेल तर ते शेत भगवंताच्या मालकीचे करावयाचे. मग सद्गुरूची खुबी अशी आहे म्हणाले की तो ते शेत न जाळता बरोबर करून घेईल. हे त्याचे काम आहे. पण मग त्याला तू अमुक कर म्हणून सांगता येणार नाही. ज्ञानामध्ये विरक्तीशिवाय उपाय नाही म्हणतात; परंतु भक्तीमध्ये "हे तुझे आहे तू सांभाळ" असे म्हणल्यानंतर त्याला काय करावयाचे ते तो करील. प्रापंचिक मनुष्य काही पूर्व पुण्यायीने सत्पुरुषाजवळ जातो. त्याला देव नको असतो, प्रपंच व्यवस्थित हवा असतो. हा सत्पुरुष काय करतो तर, एखादीजमीन मुरुमानी भरलेली असते. शेतकरी जसे दोन चार फूट खोल मुरूम काढतो, त्यात नवी माती घालतो, खत घालतो आणि पीक काढतो, तसे हा सत्पुरुष हळूहळू त्याच्या मनातला प्रपंच बाजूला करतो, त्यात भगवंताच्या नामाचे बीज पेरतो आणि पीक काढतो. त्याचे पीक बेताचेच आले तरी आल्याशिवाय राहात नाही. ही त्या सत्पुरुषाची कर्तबगारी आहे.

“सकळ जन हिताय 
श्री स्वामी समर्थाय नमो नमः” 
अवधुतचिंतन जय श्री गुरुदेव दत्त 
दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंमरा 
ब्रम्हां विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Il अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
Il ॐ श्री स्वामी समर्थ ll

Monday, 12 December 2022

*ब्रह्माकुमारी का भंडाफोड़*

*ब्रह्माकुमारी का भंडाफोड़*

 ॐ *क्या है ब्रह्माकुमारी संस्था?*

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

'ओम् शान्ति', 'ब्रह्माकुमारी'... हम लोगों ने छोटे-बड़े शहरों में आते-जाते एक साइन बोर्ड लिखा हुआ देखा होगा *'प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय'* तथा मकान के ऊपर एक लाल-पीले रंग का झंडा लगा हुआ भी देखा होगा, जिसमें अंडाकार प्रकाश निकलता हुआ चित्र अंकित होता है। इस केन्द्र में व आसपास ईसाई ननों की तरह सफेद साड़ियों में नवयुवतियाँ दिखती हैं। वे सीने पर *'ओम् शान्ति'* लिखा अंडाकार चित्र युक्त बिल्ला लगाये हुए मंडराती मिलेंगी। आप *विश्वविद्यालय* नाम से यह नहीं समझना कि वहाँ कोई छात्र-छात्राओं का विश्वविद्यालय अथवा शिक्षा केन्द्र है, अपितु *यह सनातन धर्म के विरुद्ध सुसंगठित ढ़ंग से विश्वस्तर पर चलाया जाने वाला अड्डा है।*

*स्थापना*:  इस संस्था का संस्थापक *लेखराज खूबचंद कृपलानी* था। इसने अपने जन्म-स्थान *सिन्ध* (पाकिस्तान) में दुष्चरित्रता व अनैतिकता का घोर ताण्डव किया, जिससे जनता में इसके प्रति काफी आक्रोश फैला। तब यह सिन्ध छोड़कर सन *1938 में* कराची भाग गया। इसने वहाँ भी अपना कुकृत्य चालू रखा, जिससे जनता का आक्रोश आसमान पर चढ़ गया। इस दुश्चरित्रता व धूर्तता का बादशाह लेखराज *अप्रैल सन् 1950 में* कराची से 150 सुंदर नवयुवतियों को साथ लाकर *माउण्ट आबू* (राजस्थान) की पहाड़ी पर रहने लगा और यहीं अपने व्यभिचार व पापाचार को धर्म का जामा पहनाता रहा।

सिन्ध में लेखराज की चलने वाली *ओम मंडली* की जगह माउण्ट आबू में *'प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय'* नामक संस्था चालू की गयी। इस संस्था का यहाँ तथाकथित मुख्यालय बनाया गया है, जो 28 एकड़ जमीन में बसा है। आबू पर्वत से नीचे उतरने पर आबू रोड में ही इस संस्था से जुड़े लोगों के रहने, खाने व आने वालों आदि के लिये भवन, हॉल इत्यादि हैं, जो कि 70 एकड़ के क्षेत्रफल में फैला है। 

*संचालन :* लेखराज की मृत्यु के बाद सन् 1970 में ब्रह्माकुमारी संस्था का एक विशेष कार्यालय *लंदन* (इंग्लैंड) में खोला गया और पश्चिमी देशों में जोर-शोर से इसका प्रचार किया जाने लगा। सन् 1980 में ब्रह्माकुमारी संस्था को *'संयुक्त राष्ट्र संघ' का एन.जी.ओ.* बनाया गया। ब्रह्माकुमारी संस्था का स्थाई कार्यालय अमेरिका के *न्युयार्क* शहर में बनाया गया है, जहाँ से इसका संचालन किया जाता है। इसकी भारत सहित 100 देशों में 8,500 से अधिक शाखाएँ हैं। इस संस्था को 'संयुक्त राष्ट्र संघ' द्वारा फंड, कार्य योजना व पुरस्कार दिया जाता है। 

*कार्य व उद्देश्य :* *ब्रह्माकुमारी संस्था का उद्देश्य सदियों से वैदिक मार्ग पर चलने वाले हिन्दूओं को भटकाना है, हिन्दू-धर्म में भ्रम पैदा कराना है, ताकि हिन्दू अपने ही धर्म से घृणा करने लग जाय।* ब्रह्माकुमारी संस्था के माध्यम से धर्मांतरण की भूमिका तैयार की जाती है। यह संस्था सनातन धर्म के शास्त्रों के सिद्धांतों को विकृत ढंग से पेश करनेे वाली पुस्तकें, प्रदर्शनियाँ, सम्मेलन, सार्वजनिक कार्यक्रम आदि द्वारा लोगों का नैतिक, सामाजिक, धार्मिक विकृतीकरण व पतन करने का कार्य करती है। लोगों के विरोध से बचने व अपनी काली करतूतों को छुपाने के लिये दवाईयों का वितरण व नशा-मुक्ति कार्यक्रम आदि किया जाता है। लोगों को आकर्षित करने के लिए इनकी अनेक संस्थाओं में से निम्न दो संस्थाओं का प्रचार-प्रसार तेजी से किया जा रहा है। (1) राजयोग शिक्षा एवं शोध प्रतिष्ठान (2) वर्ल्ड रिन्युवल स्प्रीच्युअल

*प्रचार-प्रसार :* इनके कार्यक्रम हमेशा चलते रहते हैं, परन्तु सुबह व शाम को इनके अड्डों पर भाषण *(मुरली)* हुआ करते हैं। ब्रह्माकुमारियां अड्डे के आसपास रहने वाली स्त्रियों को प्रभावित कर अपनी शिष्या बनाती हैं, सनातन शास्त्रों के विरुद्ध भाषण सुनाने उनके घरों पर भी जाती हैं। कहने को तो इनके सम्प्रदाय में पुरुष भी भर्ती होते हैं जिन्हें *'ब्रह्माकुमार'* कहा जाता है, परन्तुु ज्यादातर ये औरतों व नवयुवतियों को ही अपनी संस्था में रखते हैं जिन्हें *'ब्रह्माकुमारी'* कहते हैं ।

*ईसाईयत का नया रुप- ब्रह्माकुमारी:*

आजादी से पूर्व ईसाईयों की एक बड़ी टीम, जिसमें मैक्समूलर (सन् 1823-1900), अर्थर एेंथोनी मैक्डोनल (सन् 1854-1930), मौनियर विलियम्स, जोन्स, वारेन हेस्टिंग्ज, वैब, विल्सन, विंटर्निट्स, मैकाले, मिल, फ्लीट बुहलर आदि शामिल थे, इन लोगों ने भारत के इतिहास से छेड़छाड़, सनातन धर्म के शास्त्रों का विकृतीकरण, हिन्दू-धर्म के प्रति अनास्था पैदा करने में कोई कसर नहीं छोड़ी थी। इसी परंपरा को ब्रह्माकुमारी संस्था आगे बढ़ा रही है। 

ब्रह्माकुमारी संस्था के साहित्य विभाग की पूरी टीम द्वारा सनातन धर्म को विकृत करने वाले 100 से अधिक साहित्य, जैसे गीता का सत्य-सार, ज्ञान-माला, ज्ञान-निधि, भारत के त्यौहार आदि बनाये व छापे गये। ब्रह्माकुमारी संस्था को ईसाईयत का नया रुप दिया गया है, जो पश्चिम से बिल्कुल भिन्न है, लेकिन मूल रूप में वही है। यह संस्था भारत के खिलाफ बहुत-बड़े गुप्त मिशन पर काम कर रही है। 25 अगस्त 1856 को मैक्समूलर द्वारा बुनसन को लिखे पत्र से ईसाईयत के नये रूप की स्वयंसिद्धि हो जाती है:

''भारत में जो कुछ भी विचार जन्म लेता है शीघ्र ही वह सारे एशिया में फैल जाता है और कहीं भी दूसरी जगह ईसाईयत की महान शक्ति अधिक शान से नहीं समझी जा सकती, जितनी कि दुनिया इसे (ईसाईयत को) दुबारा उसी भूमी पर पनपती देखे, पर पश्चिम से बिल्कुल भिन्न प्रकार से, लेकिन फिर भी मूल रूप वही हो।''

सालों से देश-विदेश में लोग ईसाईयत को छोड़ रहे हैं, चर्च बिक रहे हेैं। *ब्रह्माकुमारी संस्था के नाम पर हर जगह अपनी नई जमात खड़ी करने व हिन्दुत्व को मिटाने का यह गुप्त मिशन चलाया जा रहा है, जिसके लिए देश-विदेशों से धन लगाया जा रहा है।*

*ब्रह्माकुमारी द्वारा हिन्दुत्व को मिटाने का खुला षड्यंत्र :*

(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय राजस्थान से प्रकाशित *'भारत के त्यौहार'* भाग -1, भाग-2 में वर्णित)

*शिवरात्रि :* प्रजापिता ब्रह्मा *लेखराज* ने कल्प के अंत मे अवतरित होकर तमोगुण, दुःख अशान्ति को हरा था। उसी की याद में *शिवरात्रि* मनायी जाती है। 

*होली :* कलियुग के अन्त में व सतयुग के शुरुआत में परमपिता ब्रह्मा *लेखराज* द्वारा सुख शान्ति के दिन शुरु किये गये थे। उसी की याद में *होली* मनाई जाती है। लकड़ी, गोबर के कंड़े जलाने से क्या होगा? देहातों में रोज जलते हैं। बहुत से शिष्ट लोगों के मन में इस त्यौहार के प्रति घृणा पैदा हो गई है। इनके मतानुसार शास्त्रों में झूठी, मनगढन्त कल्पनाएं हैं।

*रक्षाबंधन :* ब्रह्माकुमारी बहनें *लेखराज* के ज्ञान द्वारा ब्राह्मण पद पर आसीन होकर भाई को राखी बांधती है तथा बहन पवित्रत्रा के संकल्प की रक्षा करती है। रक्षाबंधन वास्तव में नारी के द्वारा नर की रक्षा का प्रतीक है, न कि नर द्वारा नारी की रक्षा का। इनके मतानुसार हिन्दू शास्त्रों में रक्षा बंधन विषयक उलटी, गड़बड़ कल्पनायें जड़कर रखी है। 

*दीपावली :* कलयुग के अन्त में परमपिता ब्रह्मा *लेखराज* ने पूर्व की भांति दुबारा इस धरा पर आकर सर्व आत्माओं की ज्योत जगाने के लिए अवतरित हुए हैं। लोग अपनी ज्योत जलाने की याद में दीपावली मनाते हैं। इनके मतानुसार शास्त्रकारों ने झूठी कल्पनाएं फैला रखी है। इसी कारण लोग मिट्टी का दीप जला कर खेल खेलते हैं।

*नवरात्रि :* लेखराज ने ब्रह्माकुमारियों को ज्ञान देकर दिव्य गुण रुपी शक्ति से सुसज्जित किया है। अन्तर्मुखता, सहनशीलता, आदि दिव्य शक्तियाँ ही इनकी अष्ट भुजायें हैं। इन्हीं शक्तियों के कारण ये आदि शक्ति अथवा शिव शक्ति बन गई हैं। ब्रह्माकुमारियां दुर्गा आदि शक्ति बनकर भारत के नर-नारियों को जगा रही हैं। इसी के याद में *नवरात्रि* मनाई जाती है। लोगों को ज्ञान देने की याद्गार में कलश स्थापना, जगाये जाने की स्मृति में *जागरण* करते है। लोग इन कन्याओं के महान कर्तव्य के कारण कन्या-पूजन करते हैं।

*दशहरा :* द्वापर युग (1250 वर्ष पूर्व) में आत्मा-रुपी सीता कंचन-मृग के आकर्षण में पड़कर माया रुपी रावण के चंगुल में फंसती है। उस समय से लेकर अब तक सारी सृष्टि *शोक-वाटिका* बन जाती है। ऐसे समय में *परमात्मा लेखराज* आकर ज्ञान के शस्त्र से माया रुपी रावण पर विजय दिलाते हैं तब सतयुगी राज्य की पुनर्स्थापना होती है। 5000 साल पहले भी *परमात्मा लेखराज* ने ऐसा किया था, अभी भी कर रहे हैं। मनुष्य रुपी राम ने भी इसी दिन दस विकार रुपी रावण पर विजय पायी थी तभी से दशहरा मनाते है। शास्त्रों में वर्णन काल्पनिक है। राम, रावण, बंदरो की सेना इत्यादि सब गप-शप व उपन्यास है।

*ब्रह्माकुमारी संस्था की धूर्तता व पाखण्ड:*

माउण्ट आबू में लेखराज अपने व्यभिचार व पापाचार को धर्म का जामा पहनाता रहा। अन्ततोगत्वा *18 जनवरी 1969* को हार्ट-अटैक से काल के गाल मेें समा गया। लेखराज ने सन् 1951 से सन् 1969 तक मृत्यु पर्यन्त जो कुछ मूर्खतापूर्ण बकवास सुनाया उसे *'ज्ञान मुरली'* कहा जाता है। ब्रह्माकुमारियों द्वारा प्रतिदिन इन्हीं पाँच वर्ष की बकवास को पढ़ाया व सुनाया जाता है तथा हर पाँच वर्ष बाद दोहराया जाता है। लेखराज के जीवन काल से ही मुरलियों में फेरबदल होता आ रहा है। उसे टैप रिकार्ड में टैप करके भी रखा जाता था। लेखराज की मृत्यु के बाद सारी रिकार्ड की गयी कैसटों को नेस्तनाबूद कर दिया गया। काट-छाँट की हुई 2 या 4 कैसटें दिखावे के लिये रखी हैं। अब लेखराज की मृत्यु के बाद एक और झूठ व अंधविश्वास का पुलिंदा जोड़ा गया है कि गुलजार दीदी के शरीर में लेखराज व शिव बाबा आते हैं। 

ब्रह्माकुमारियों द्वारा लेखराज को *ब्रह्मा* बताकर उसका ध्यान करने को कहा जाता है। ब्रह्मा, विष्णु व महादेव के संयुक्त चित्रों में ब्रह्मा के स्थान पर लेखराज का चित्र रखते हैं, लेखराज की पत्नी *जसोदा* को आदि देवी सरस्वती बताकर इनका चित्र भी लेखराज के साथ रखते हैं। ईश्वर के विषय में इस मत की पुस्तकों में ऊटपटांग, अप्रमाणित, सनातन धर्म-विरोधी वर्णन मिलता है ।

*ब्रह्माकुमारी के संस्थापक लेखराज के काले कारनामे:*

हैदराबाद (सिन्ध) पाकिस्तान *15 दिसम्बर 1876* में जन्मा लेखराज अपनी अधेड़ उम्र तक कलकत्ते में *हीरे का व्यापार* करता रहा। उसने दस लाख रुपये कमाये जो उस जमाने में काफी अधिक राशि थी। हीरा का धन्धा बन्द कर एक बंगाली बाबा को दस हजार रुपये देकर सम्मोहन, कालाजादू आदि तंत्र-मंत्र सीखा। सन् 1932 से इसने खुद के समाज में मनगढ़न्त भाषण शुरु किया तथा *'ओम मंडली'* नामक संगठन बनाया। सन् 1938 तक इसने 300 सहयोगी बना लिये। इसके रिश्तेदार जमात बढ़ाने के लिये प्रचारित करने लगे कि दादा लेखराज के शरीर में *शिवजी* प्रवेश करके ज्ञान सुनाते हैं।

*मायावी लेखराज की पापलीला :*

लेखराज हैदराबाद में जहां रहता था उसे उसने *आश्रम* नाम दे दिया, जिससे वहाँ महिलाआें का आना-जाना शुरु हो गया। *लेखराज ने महिलाओं को उनके पति और परिवारों को छोड़ने के लिये उत्साहित किया।* महिलाएं अपने पति व घर-परिवार को छोड़ने लगीं तब *सिन्धी समाज* भड़क गया। ब्रह्माकुमारियों को उनके परिवार वालों ने अच्छी तरह पीटा। राजनैतिक पार्टियों व आर्य समाज जैसे संगठनों के हस्तक्षेप से लेखराज के जादू-टोना और भ्रष्टाचार का भंडाफोड़ हुआ। सम्मोहन की कला के माध्यम से लोगों को सम्मोहित करके एक विकृत पंथ बनाने की बात पायी गयी।

18 जनवरी सन् 1939 मेें 12 और 13 साल की दो लड़कियों की माताओं ने कराची के ऍडिशनल मजिस्ट्रेट के न्यायालय में *ओम मंडली* के खिलाफ एक याचिका दायर की। महिलाओं की शिकायत थी कि उनकी बेटियों को गलत तरीके से उनकी मरजी के बिना ओम मंडली ने कराची में अपने पास रखा है। अदालत ने लड़कियों को उनकी माताओं के साथ भेजने का आदेश दिया।

*लेखराज का पाखण्ड व उस पर कानूनी कार्यवाही :*

सिन्ध में *ओम मंडली* ने भयंकर पाखण्ड किया। लोगों की जवान बहन, बेटियों व पत्नियों को लेखराज अपनी गोद में बिठाने लगा। लेखराज का जवान-जवान लड़कियों के साथ सोना, बैठना, साथ में नहाना आदि देखकर जनता में काफी आक्रोश व ओम मंडली के खिलाफ विरोध-प्रदर्शन हुआ। उस समय सिन्ध में लेखराज की अनैतिक कारनामों के कारण धार्मिक जनता में बड़ी खलबली मच गई थी। इसके विरुद्ध *भाई बंध मंडली* के प्रमुख मुखी मेघाराम, साधु श्री टी. एल. वास्वानी आदि लोक-सेवकों ने धरना दिया। ओम मंडली में गयी सैकड़ों लड़कियों को छुड़ाकर उनके घरवालों तक पहुँचाया गया। सिन्ध प्रान्त की सरकार के दो हिन्दू मंत्रियों ने विरोध-प्रदर्शनात्मक इस्तीफा भी दे दिया था।

*सन् 1939 में ओम मंडली के विरुद्ध धरना:*

मई 1939 में सिन्ध सरकार ने सन् 1908 के आपराधिक

कानून संशोधन अधिनियम का इस्तेमाल कर ओम मंडली को गैर कानूनी संगठन घोषित किया। ओम मंडली को बंद करने व अपने परिसर को खाली करने का आदेश पारित किया गया।

लेखराज विरोध और कानून से बचने के लिए अपने कुछ साथियों के साथ कराची भाग गया। वहाँ *ओम निवास* नाम से उसने एक हाईटेक अड्डा (भवन) बनाया। कराची में कुछ समय बाद ओम मंडली में लेखराज व गुरु बंगाली के दो विभाग हुए। ओम राधे सहित तमाम महिलाओं के साथ लेखराज हैदराबाद से *माउण्ट आबू* भाग आया और यहाँ अपना पाखण्ड शुरु किया। लेखराज की जवान लड़की *'पुट्टू'* एक गैरबिरादरी वाले अध्यापक *'बोधराज'* को लेकर भाग गयी और उससे शादी भी कर लिया।

*लेखराज के बाद दूसरा शिव बना वीरेन्द्र देव दीक्षित:*

वीरेन्द्र देव दीक्षित ब्रह्माकुमारी संस्था माउण्ट आबू से लेखराज का ज्ञान सीखा और अहमदाबाद में रहकर इस पाखण्ड का प्रचार-प्रसार करने लगा। यहाँ बहुत समय बाद वीरेन्द्र खुद को *शंकर* सिद्ध करने लगा। इसके लिये वह खुद की *मुरली* (जिसे वह *नगाड़ा* कहता था) सुनाने लगा। इसके तमाम अधार्मिक कुकृत्यों के लिये अहमदाबाद की जनता ने इसे खूब पीटा। अहमदाबाद से भाग कर वह *पुष्पा माता* के पास दिल्ली चला गया। इनके घर एक गरीब चपरासी की 9 साल की लड़की *कमला दीक्षित* रहती थी। वीरेन्द्र कमला के साथ बलात्कार करता रहा और उसे रोज कहता कि मैं तुम्हें *जगदम्बा* बना रहा हूँ। पुष्पा माता का घर छोड़ दिल्ली में ही *प्रेमकान्ता* के घर चला गया। यहाँ प्रेमकान्ता का भी बलात्कार करता रहा और इसे भी कहा कि मैं तुम्हें जगदम्बा बना रहा हूँ। वीरेन्द्र लोगों को कहता था कि मैं *कामीकांता* (कामी देवता) हूँ और मेरे पास 8 पटरानियाँ हैं। सन् 1973 से सन् 1976 तक तथाकथित शिव बनकर इन लड़कियों को *पटरानी* बनाकर सहवास करता रहा।

सन् 1976 में वीरेन्द्र ने *एडवांस पार्टी* नामक संगठन खड़ा किया तथा *'आध्यात्मिक ईश्वरीय विश्वविघालय'* चालू किया। सन् 1976 में उत्तर प्रदेश के *कम्पिल* गाँव (जिला फर्रुखाबाद) में एक आश्रम बनाया। वीरेन्द्र लोगों को कहने लगा कि लेखराज मेरे शरीर में आ गये हैं और मैं *कृष्ण की आत्मा* हूँ, इसलिए मुझे 16108 गोपियों की जरुरत है। आश्रम में आती जवान औरतों के साथ बलात्कार करना चालू किया। 

लेखराज की तरह वीरेन्द्र ने भी घोर अनैतिकता व पाखण्ड फैलाया, जिसके लिये फर्रुखाबाद की युवा शक्ति, मिसाइल फोर्स, रेड आर्मी आदि की महिला संगठनों ने इन कुकृत्यों के खिलाफ आन्दोलन किया। सन् 1998 में बलात्कार के केस में वीरेन्द्र व उसके साथियों को 6 महीने तक जेल में रहना पड़ा। इसी दौरान आयकर वालों ने इसके आश्रम में छापा मारकर 5 करोड़ रुपये जब्त किये। 

*ब्रह्माकुमारी के पाखण्डी मतों का खण्डन :*

*(1) ब्रह्माकुमारी मत*- मैं इस कलियुगी सृष्टि रुपी वेश्यालय से निकालकर सतयुगी, पावन सृष्टि रुप शिवालय में ले जाने के लिये आया हूँ । (सा.पा.पेज 170)

*खण्डन-* लेखराज अगर इस सृष्टि को नरक व वेश्यालय मानता है तो इस वेश्यालय में रहने वाली सभी ब्रह्माकुमारियां भी साक्षात् वेश्यायें होनी चाहिए। क्या यह सत्य है? 

*(2) ब्रह्माकुमारी मत-* रामायण तो एक नॉवेल (उपन्यास) है, जिसमें 101 प्रतिशत मनोमय गप-शप डाल दी गई है। मुरली सं. 65 में लेखराज कहता है कि राम का इतिहास केवल काल्पनिक है। (घोर कलह -युग विनाश, पेज सं.15)

*खण्डन-* भूगर्भशास्त्रियों को अयोध्या, श्रीलंका आदि की खुदाई से प्राप्त वस्तुओं से तथा नासा का अन्वेषण समुद्र में श्रीरामसेतु का होना आदि रामायण को प्रमाणित करता है। पूरा हिन्दू इतिहास रामायण के प्रमाण से भरा हुआ है। इसे उपन्यास व गप-शप कहना और सनातन-धर्म पर अनर्गल बातें कहना ही वास्तव में गप्पाष्टक है, कमीनापन है।

*(3) ब्रह्माकुमारी मत-* जप, तप, तीर्थ, दान व शास्त्र अध्ययन इत्यादि से भक्ति मार्ग के कर्मकाण्ड और क्रियायों से किसी की सद्गति नहीं हो सकती। (सतयुग में स्वर्ग कैसे बने? पे. सं. 29)

*खण्डन -* यह बातें तथ्यों से परे, नासमझी से पूर्ण हैं। जप से संस्कार शुद्ध होते हैं। तप से मन के दोष मिटते हैं )। जहाँ संत रहते हैं उन तीर्थों में जाने से, उनके सत्संग से विचारों में पवित्रता व ज्ञान मिलता है। दान व परोपकार से पुण्य बढ़ता है। शुभ कर्म का शुभ फल मिलता है। शास्त्र अध्ययन से ज्ञान बढ़ता है, सन्मार्ग दर्शन मिलता है, विवेक, बुद्धि जागृत होती है। कर्मकाण्ड से मानव की प्रवृत्ति धर्म व परोपकार में लगी रहती है और इन सब बातों से जीवों का तथा स्वयं मानव का कल्याण होता है। ईन शुभ कर्मों की निंदा करना लेखराज एवं उसके सर्मथकों की मूर्खता प्रकट करता है। जो वेदों और शास्त्रों का विरोध करता है वह मनुष्य रुप में साक्षात असुर है।

*(4) ब्रह्माकुमारी मत-* श्रीकृष्ण ही श्री नारायण थे और वे द्वापरयुग में नहीं हुए, बल्कि पावन सृष्टि अर्थात् सतयुग में हुए थे। श्रीकृष्ण श्रीराम से पहले हुए थे। (साप्ताहिक पाठ्यक्रम, पृ.सं.140,143)

*खण्डन-* भगवान श्रीकृष्ण ने श्रीमद भगवद्गीता के अध्याय 10 के 31 वें श्लोक में कहा 'पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्' अर्थात् मैं पवित्र करने वालों में वायु और शस्त्रधारियों में श्रीराम हूँ। इस प्रकार श्रीकृष्ण ने श्रीराम का उदाहरण देकर श्रीराम को अपने से पूर्व होना घोषित किया है, दृष्टान्त सदैव अपने से पूर्व हुई अथवा वर्तमान बात का ही दिया जाता है। इससे स्पष्ट है कि इस मत का संस्थापक लेखराज पूरा गप्पी, शेखचिल्ली था जिसने पूरी श्रीमदभगवद्गीता भी नहीं पढ़ी थी।

*(5) ब्रह्माकुमारी मत-* गीता ज्ञान परमपिता परमात्मा (लेखराज के मुख से) शिव ने दिया था। (सा.पा.पेज सं.144)

*खण्डन -* गीता को लेखराज द्वारा उत्पन्न बताना यह किसी तर्क व प्रमाण पर सिद्ध नहीं होता। इतिहास साक्षी है कि 5151 वर्ष पूर्व श्रीकृष्ण ने अर्जुन को गीता ज्ञान दिया था।

*(6) ब्रह्माकुमारी मतः* आत्मा रूपी ऐक्टर तो वही हैं, कोई नई आत्मायें तो बनती नहीं हैं, तो हर एक आत्मा ने जो इस कल्प में अपना पार्ट बजाया है अगले कल्प में भी वह वैसे ही बजायेगी, क्योंकि सभी आत्माओं का अपना जन्म-जन्मान्तर का पार्ट स्वयं आत्मा में ही भरा हुआ है । जैसे टेप रिकार्डर में अथवा ग्रामोफोन रिकार्डर में कोई नाटक या गीत भरा होता है, वैसे ही इस छोटी-सी ज्योति-बिन्दु रुप आत्मा में अपने जन्म-जन्मान्तर का पार्ट भरा हुआ है। यह कैसी रहस्य-युक्त बात है। छोटी-सी आत्मा में मिनट-मिनट का अनेक जन्मों का पार्ट भरा होना, यही तो कुदरत है। यह पार्ट हर 5000 वर्ष (एक कल्प) के बाद पुनरावृत्त होता है, क्योंकि हरेक युग की आयु बराबर है अर्थात् 1250 वर्ष है।  (सा.पा., पृ.सं. 86)

*खण्डन-* एक *कल्प* में एक हजार चतुर्युग होते हैं, इन एक हजार चतुर्युगों में चौदह *मन्वन्तर* होते हैं। एक मन्वन्तर में 71 *चतुर्युग* होते हैं, प्रत्येक चतुर्युगी में *चार युग* (कलियुग 4,32,000 वर्ष, द्वापर 8,64,000 वर्ष, त्रेता 12,96,000 वर्ष एवं सतयुग 17,28,000 वर्ष के) होते हैं। 

हर पाँच हजार साल में कर्मो की हूबहू पुनरावृत्ति होती है, इसको सिद्ध करने के लिए ब्रह्माकुमारी के पास कोई तर्क या कोई भी शास्त्रीय प्रमाण नहीं है, सिर्फ और सिर्फ इनके पास लेखराज की गप्पाष्टक है जिसे मूर्ख व कुन्द बुद्धि वाले लोग ही सत्य मानते हैं। मानों यदि व्यक्ति की ज्यों की त्यों पुनरावृत्ति हो तो वह कर्म-बंधन व जन्म-मरण से कैसे मुक्त होगा?

*(7) ब्रह्माकुमारी मत-* परमात्मा तो सर्व आत्माओं का पिता है, वह सर्वव्यापक नहीं है।...भला बताइये कि अगर परमात्मा सर्वव्यापक है तो शरीर में से आत्मा निकल जाने पर परमात्मा तो रहता ही है तब उस शरीर में चेतना क्यों नहीं प्रतीत होती? मोहताज व्यक्ति, गधे, कुत्ते आदि में परमात्मा को व्यापक मानना तो परमात्मा की निन्दा करने के तुल्य है। (साप्ताहिक पाठ्यक्रम, पृ. सं. 44, 55, 68)

*खण्डन-* ईश्वर सर्वव्यापक है क्योंकि जोे एक देश में रहता है वह सर्वान्तर्यामी, सर्वर्ज्ञ, सर्वनियन्ता, सब का सृष्टा, सब का धर्ता और प्रलयकर्ता नहीं हो सकता। अप्राप्त देश में कर्ता की क्रिया का (होना) असम्भव है।

प्राण-अपान की जो कला है जिसके आश्रय में शरीर होता है। मरते समय शरीर के सब स्थानों को प्राण त्याग जाते हैं और मूर्छा से जड़ता आ जाती है। महाभूत, कर्मेन्द्रिय, ज्ञानेन्द्रिय, प्राण, अन्तःकरण, अविद्या, काम, कर्म के संघातरुप पुर्यष्टक शरीर को त्यागकर निर्वाण हो जाता है। शरीर अखंडित पड़ा रहता है, जिसमें सामान्य रूप से चेतन परमात्मा स्थित रहता है। कुन्द बुद्धि लोगों को यह समझना चाहिए कि एक बल्ब बुझा देने से पूरा पॉवर हाऊस बंद नहीं हो जाता।

लेखराज व उसके सर्मथकों ने सनातन धर्म की सनातन सत्यता पर आक्षेप करने के पूर्व विधिवत अध्ययन, श्रवण, मनन व निदिध्यासन कर लिया होता तो ऐसी धूर्तता व पाखण्ड भरी बातेें नहीं करते ।

*वैदिक संस्कृति विश्व मानव संस्कृति:*

विश्व की प्राचीनतम *आर्य संस्कृति* के अवशेष किसी न किसी रूप में मिले हैं। वैदिक काल से विश्व के प्रत्येक कोने में वैदिक आर्यों की पहुँच हुई और समस्त प्रकार का ज्ञान-विज्ञान एवं सभ्यता उन्होंने ही विश्व को प्रदान की थी। नवीनतम खोज के अनुसार अमेरिका में रिचमण्ड से 70 किलोमीटर दूर केप्सहिल पर जो अवशेष पुरातत्व अन्वेषकों ने खोजे हैं, वह 17 हजार वर्ष पुरानी सभ्यता के हैं और उस समय विश्व में केवल आर्य संस्कृति ही विकसित थी तथा अपने चरमोत्कर्ष पर थी। जर्मनी आदि के विश्वविद्यालय में चरकॉलोजी, इंडोलोजी आदि के नाम से वेदों की गुह्यतम विद्याओं पर अन्वेषण हो रहे हैं। विश्व के कोने-कोने में सनातन संस्कृति के अवशेष, प्रमाण मिले है।

*ब्रह्माकुमारों के काले-कारनामे*-

*बलात्कार व जबरन गर्भपात*

छतरपुर, जिला भोपाल (म.प्र.) की एक 26 वर्षीय दलित महिला ने ब्रह्माकुमारीयों का अड्डा सिंगरौली और भोपाल में ब्रह्माकुमारों द्वारा बलात्कार करने तथा गर्भ ठहर जाने पर जबरन गर्भपात करा देने का आरोप लगाया। महिला ने बताया 17 साल की उम्र में तलाक होने के बाद 2001 में वह शांति पाने के लिए छतरपुर स्थित ब्रह्माकुमारी अड्डे में आयी जहां से उसे भोपाल भेज दिया गया। एस.पी. को लिखित शिकायती आवेदन में महिला ने कहा कि सिंगरौली और भोपाल के ब्रह्माकुमारीयों के अलग-अलग अड्डो में युवकों द्वारा बलात्कार किया गया। 

(देशबन्धु, 15 दिसम्बर 2013)

*सेक्स व व्यभिचार का अड्डा बना ब्रह्माकुमारी ध्यान-योग केन्द्र*

पुलिस के मुताबिक 'ब्रह्माकुमारी ध्यान योग केन्द्र' ट्राँस यमुना कॉलोनी आगरा, व्यभिचार एवं अय्याशी का अड्डा है, न कि ध्यान केंद्र। केन्द्र पर रहने वाले हरि भाई से सेविका भारती के अवैध संबंध ऐसे थे। पूरा केंद्र ही व्यभिचार का अड्डा बना हुआ था। भारती चाहती थी कि हरिभाई उससे शादी कर ले लेकिन वह तैयार नहीं हुआ। इस पर भारती ने हरिभाई की पोल खोलने की धमकी दी। जब भारती को यह पता चला कि हरिभाई उसे सिर्फ मौजमस्ती का साधन समझता है तो वह काफी उत्तेजित हो उठी थी। उसने बड़ा हंगामा मचाया। इसी के बाद वकील की सलाह से उसे ठिकाने लगाने की योजना तैयार की गई। 27 दिसम्बर 2003 की रात को हरिभाई भारती के साथ जिस कमरे में हमबिस्तर होता था, उसी कमरे में भारती को बेहद क्रूर तरीके से और अत्यन्त रहस्यमय परिस्थितियों में जिंदा जलाकर मार दिया गया। उसकी लाश को उसी रात फरह (मथुरा) पुल के नीचे फेंक दिया गया।

(नवभारत टाइम्स 18 जनवरी 2004, पल-पल इडिया 14 दिसम्वर, 2013)

*सर्वोच्च न्यायालय की दृष्टि में हिन्दुत्व -* 

हिन्दुत्व भारतीय समाज की परम्परा, संस्कृति तथा विरासत की सामूहिक अभिव्यक्ति है। देवत्व, विश्वत्व तथा मनुष्यता का संयोग है हिन्दुत्व। हिन्दुत्व किसी के प्रति असहिष्णु का भाव नहीं रखता है, यह जीवन का एक मार्ग है।

*जनता की आवाज:*

वास्तव में प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ना तो कोई विश्वविद्यालय है और ना ही कोई धर्म, बल्कि सिर्फ और सिर्फ एक झूठ, फरेब से काम करने वाला अधार्मिक एवं गैरकानूनी काम करने वाले लोगों का संगठन है। - *डॉ. सुरेंद्रसिंह नेगी* (अधिकारी, सीमा सुरक्षा बल)

लेखराज की करतूतों को छुपाने के लिए धर्म का इस्तेमाल किया गया है। वह धर्म के बारे में कुछ भी नहीं जानता और ना ही किसी धर्म का उसने कभी पालन किया है । - *लोबो और कालुमल* (न्यायाधीश उच्चतम न्यायालय हैदराबाद)

ब्रह्माकुमारियों को साक्षात् विषकन्या समझना चाहिए। ये हिन्दू-सभ्यता, इतिहास, शास्त्र, धर्म एवं सदाचार सभी की शत्रु हैं। इनके अड्डे दुराचार प्रचार के केन्द्र होते हैं । - *डा. श्रीराम आर्य* (लेखक व महान विचारक)

ब्रह्माकुमारियाँ शब्दाडम्बर में हिन्दू जनता को फँसाने के लिए गीता का नाम लेकर अनेक प्रकार के भ्रम मूलक विचार बड़ी चालाकी से फैलाने का यत्न करती हैं। - *श्री रामगोपाल शालवाले* (लेखक व वरिष्ट आर्य समाजी) 

वेद व उपनिषदों पर विद्वानों के विचार:*

भारत वेदों का देश है। इनमें न केवल सम्पूर्ण जीवन के लिए धार्मिक विचार मौजूद हैं, बल्कि ऐसे तथ्य भी हैं जिनको विज्ञान ने सत्य प्रमाणित किया है। वेदों के सर्जकों को बिजली, रेडियम, इलेक्टॉनिक्स, हवाई जहाज, आदि सबकुछ का ज्ञान था। - *एल्ला व्हीलर विलकॉक्स* (अमेरिकी कवयित्री व पत्रकार)

पूरी दुनिया में उपनिषदों के ज्ञान जैसा लाभदायक और उन्नतिकारक और कोई अध्ययन नहीं है, यह मेरे जीवन का आश्वासन रहा है और यही मेरी मृत्यु पर भी आश्वासन रहेगा। यह उच्चतम विद्या की उपज है। - *आर्थर सोपेनहर* (जर्मनी के दार्शनिक व लेखक)

हम लोग भारतीयों के अत्यधिक ऋणी हैं जिन्होंने हमें गिनना सिखाया, जिसके बगैर कोई भी महत्वपूर्ण खोज संभव नहीं था । - *अलवर्ट आईंस्टाईन* (महान वैज्ञानिक) 

उपनिषदों की दार्शनिक धाराएँ न केवल भारत में, संभवतः सम्पूर्ण विश्व में अतुलनीय है। - *पॉल डायसन*

यूरोप के प्रथम दार्शनिक प्लेटो और पायथागोरस, दोनों ने दर्शनशास्त्र का ज्ञान भारतीय गुरुओं से प्राप्त किया। - *मोनीयर विलियम्स*

जब-जब मैंने वेदों के किसी भाग का पठन किया है, तब-तब मुझे अलौकिक और दिव्य प्रकाश ने आलोकित किया है। वेदों के महान उपदेशों में सांप्रदायिकता की गंध भी नहीं है । यह सर्व युगों के लिए, सर्व स्थानों के लिए और सर्व राष्टों के लिए महान ज्ञान प्राप्ति का राजमार्ग है । - *हेनरी डेविड थोरो*

उपनिषदों का संदेश किसी देशातीत और कालातीत स्थान से आता है । मौन से उसकी वाणी प्रकट हुई है । उसका उद्देश्य मनुष्य को अपने मूल स्वरुप में जगाना है । - *बेनेडिफ्टीन फादर ली. सो.*

*विषघातक ब्रह्माकुमारियों से #सावधान :*सु

न्दर, पढ़ी-लिखीं, श्वेत वस्त्रधारिणी नवयुवतीयाँ इस मत की प्रचारिका होती हैं। इनको ईश्वर, जीव, पुनर्जन्म, सृष्टि-रचना, स्वर्ग, ब्रह्मलोक, मुक्ति आदि के विषय में काल्पनिक (जो शास्त्र-सम्मत नहीं है) बेतुकी सिद्धांत कण्ठस्थ करा दिए जाते हैं, जिसेे वे अपने अन्धभक्त चेले-चेलियों को सुना दिया करती हैं। इस मत की पुस्तकों में जो कुछ लिखा है उनका कोई आधार नहीं है। आध्यात्मिकता और भक्ति की आड़ में ये लोग सैक्स (व्यभिचार) की भावना से काम कर रहे हैं। इनके अड्डे जहां भी रहे हैं सर्वत्र जनता ने इनके चरित्रों पर आक्षेप किये हैं। अनेक नगरों में इनके दुराचारों के भण्डाफोड़ भी हो चुके हैं। *

ब्रह्माकुमारियों का #नयनयोग :*ले

खराज द्वारा *दृष्टिदान* अर्थात् *नयन योग* (एक दूसरे के आखों में आखें डालकर त्राटक करना) शुरु किया गया था। अब वही नयन योग ब्रह्माकुमारियाँ करती हैं। अपने यहां आने वाले युवकों से आंख लड़ाती हैं काजल लगाकर। ब्रह्माकुमारीयों का पाखण्ड तेजी से फैल रहा है। ये प्रत्येक समाज के लिए विषघातक हैं। इनके अड्डेे धूर्तता, पाखण्ड, व्यभिचार प्रचार के केन्द्र हैं। सभी को चाहिए कि इन अड्डों पर अपनी बहू-बेटियों को न जाने दें

*इस संस्था का #संस्थापक:

लेखराज जिसने जीवन में सत्यता की बात नहीं क     ही, लोगों को धोखा दिया व झूठ बोलता रहा। उस पाखण्डी, धूर्त के मरने के बाद उसकी बातों पर विश्वास करके सम्प्रदाय चलाना बहुत बड़ा राष्टद्रोह है।