Tuesday, 29 November 2022

प्राणी व पक्षी आजारी का पडत नाही

.*‼️माकड कधीच आजारी पडत नाही.‼️*

कोणत्याही पक्ष्याला मधुमेह होत नाही.
कोणत्याही माकडाला हृदयविकाराचा झटका येत नाही.
कोणताही प्राणी आयोडीनयुक्त मीठ खात नाही किंवा दात घासत नाही, तरीही कोणालाही थायरॉईड होत नाही आणि त्याचे दातही खराब होत नाहीत.

माकडाच्या शरीर रचनेत आणि माणसाच्या शरीर रचनेत सर्वात जवळचा संबंध आहे. माकडात आणि माणसात फरक एवढाच असतो की माकडाला शेपूट आहे, आणि माणसाला ते नाही ,बाकी सर्व काही सारखेच आहे.

 *मग माकडाला कधीच हृदयविकाराचा झटका,मधुमेह, हाय बीपी का होत नाही ?*

माकड कधीच आजारी पडत नाही आणि आजारी पडलेच  तर ते जगत नाही मरते !

 *माकड आजारी का पडत नाही ?*

मेडिकल कॉलेजमधील एका प्रोफेसरांनी माकडाला आजारी पाडण्यासाठी खूप खोलवर संशोधन केले. त्यांनी माकडाच्या शरीरात विविध प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया सोडण्यास सुरुवात केली, कधी इंजेक्शनद्वारे, तर कधी अन्य मार्गाने ते माकडावर प्रयोग करीत होते. ते म्हणतात, मी गेली 15 वर्षे प्रयोग करतोय पण प्रत्येक वेळी मी फेल झालोय , पण माकड काही आजारी पडलेच नाही.

 *माकडाला काहीच का होऊ शकत नाही ?*

 मग एके दिवशी त्यानी हे रहस्य सांगितले, 

 *माकडाचा आरएच फॅक्टर सर्वात आदर्श आहे.*

जेव्हा एखादा डॉक्टर तुमचा RH फॅक्टर मोजतो तेव्हा तो त्याची तुलना माकडाच्या RH फॅक्टरशी करीत असतो .

*RH फॅक्टर मुळे माकडाला त्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. त्याच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कधीही वाढत नाही, त्याचे ट्रायग्लिसराइड कधीही वाढत नाही किंवा त्याला कधीही मधुमेह होत नाही.*

 *बाहेरून त्याच्या शरीरात कितीही साखर शिरली तरी ती त्याच्या शरीरात टिकून रहात नाही.*

ते प्रोफेसर पुढे म्हणाले की, *माकडे नेहमी सकाळी लवकर पोट भरून खातात. त्यामुळे दिवसभर त्याला खूप मोठी एनर्जी मिळते आणि ते कोणत्याही संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज रहाते.*

 *माणसाचे यापेक्षा खूप वेगळे असते. माणूस सकाळी कधीही पोटभरून जेवत नाही. तर तो नास्ता म्हणजेच ब्रेकफास्ट करतो. त्यामुळेच माणसाला सर्व रोग होतात. सूर्योदय होताच सर्व पक्षी आणि सर्व प्राणी अन्न खातात. न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण या गोष्टीत फक्त माणूस अडकला आहे. तेव्हापासून माणूस अधिक आजारी जीवन जगू लागला आहे.*

  *प्रोफेसर रवींद्रनाथ शानवाग यांनी त्यांच्या सर्व रुग्णांना सकाळी पोटभर जेवायला सांगितले. त्यांचे रुग्ण सांगतात की, आम्ही सकाळी पोटभर जेवायला सुरुवात केली तेव्हापासून आमचा मधुमेह कमी झाला, काहींचे कोलेस्टेरॉल कमी झाले, काहींची गुडघेदुखी कमी झाली, काहींच्या पाठीचे दुखणे कमी झाले, तर काहींचे गॅस मुळे पोट बिघडणे थांबले, झोप चांगली येऊ लागली…..इ..इ.*

 *हीच गोष्ट 3500 वर्षांपूर्वी वागभटजींनी सांगितली होती, ते म्हणतात की, सकाळचे जेवण हा सर्वोत्तम आहार आहे.*

सकाळी सूर्योदयाच्या अडीच तासात म्हणजे ९.३० पर्यंत, जास्तीत जास्त १० वाजेपर्यंत पोटभर जेवण केले पाहिजे.  आणि हे जेवण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही नाश्ता बंद कराल.  

*या नाश्त्याची प्रथा हिंदुस्थानी नसून ती ब्रिटिशांची देणगी आहे.*
 *रात्रीचे जेवण सूर्यास्त होण्यापूर्वी अर्ध्या पोटी खावे.  तरच तुम्ही आजारांपासून वाचाल. सकाळी सूर्य उगवण्याच्या अडीच तासात आपल्या जठराच अग्नी खूप तीव्र झालेला असतो. कारण आपले पोट सूर्याशी संबंधित आहे. आंघोळीनंतर आपली जठराग्नी  सर्वात तीव्र असते. आंघोळीनंतर पित्त वाढते, म्हणून सकाळी अंघोळ करून भोजन करावे. त्यानंतर दुसऱ्या जेवणात किमान 4 ते 8 तासांचे अंतर असावे. मध्यंतरी काहीही चटरफतर खाऊ नये आणि दिवस संपल्यानंतर अजिबात खाऊ नये.*

 *पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या दैनंदिन दिनचर्येत याचा समावेश असतो. ते कधीही रात्रीचे जेवण करीत नाहीत. म्हणून ते सहसा आजारी पडत नाहीत.*
*Nutritionist & Dietician*

Friday, 25 November 2022

25 नवम्बर, 2022

☀   प्रभु प्रेमी संघ   🌏
25 नवम्बर, 2022 (शुक्रवार)
 साथ उचित अवसर, नई संभावनाएँ व विकास की विविध विधाएँ भी साथ लाती हैं। अत: लक्ष्य को सर्वोपरि रखें और कठिन परिस्थितियों में शान्त, मजबूत तथा संतुलित रहने का प्रयास करें ..! सूर्य द्वारा मेघों का आवरण-तिरोहण एवं अपनी अनन्त रश्मियों से पुनः प्रकाशित होना इस बात का द्योतक है कि संघर्ष और विषमताएँ जीवन का अवरोध नहीं, अपितु मानवीय सामर्थ्य को उजागर करने वाले साधन हैं। प्रत्येक परिस्थिति में धैर्य रखें। विपरीत परिस्थितियाँ मनुष्य के सोए हुए मनोबल को जगाती हैं और उसकी दृढ़ता में बढ़ोतरी करती हैं। जो विपत्तियों से घबराता है, वह निर्बल है। विपत्तियाँ हमें सावधान करती हैं, सजग बनाती हैं। उन्नति और विकास का मार्ग कठिनाइयों के कंकरीले पथ से ही जाता है। जो व्यक्ति जीवन में कठिनाइयों से घबराता है उसे उन्नति की आकाँक्षा नहीं करनी चाहिए। उन्नति का अर्थ ही ऊँचाई है, जिस पर चढ़ने के लिये अधिक परिश्रम करना पड़ता है। यदि जीवन में आत्मबल, धैर्य, साहस, पुरुषार्थ, विवेक और ईश्वर आश्रय हो तो हरेक परिस्थिति में विजय प्राप्त कर निरन्तर प्रगति के पथ पर आगे बढ़ा जा सकता है। वास्तव में सफल वही है जो विषम परिस्थितियों और अड़चनों में भी प्रसन्न रहे, स्वस्थ रहे, जीवन का संतुलन न खोए और अपने आदर्शों को न छोड़े। एकाग्रता, प्रसन्नता व पवित्रतापूर्वक पुरूषार्थ करते हुए वर्तमान में जीना और हर परिस्थिति में समभाव रखना ही 'योग' है। अतीत का शोक, वर्तमान की आसक्ति और भविष्य के भय को त्याग कर पूर्णरूपेण कर्मशील व सात्विक जीवन ही हमारी सर्वोपरि प्राथमिकता होनी चाहिए, क्योंकि यही हमारे स्वास्थ्य का प्रमुख आधार बनेगी ...।

  हमारे उत्थान की नींव के लिए हमारे भूतकाल, वर्तमान और भविष्य के बीच आपसी सम्बन्ध और निष्ठा आवश्यक है। कठिनाईयों के समय अपने लक्ष्यों का पीछा करना न छोड़ें। कठिनाईयों को अवसरों में बदले। यदि आप दृढ़ संकल्प और पूर्णता के साथ काम करते हैं, तो सफलता आपका पीछा करेगी। अवसर आपके चारों ओर हैं, इसलिए इन्हें पहचानिए और इनका लाभ उठाइए। बड़ा सोचिये, दूसरों से पहले सोचिये और जल्दी सोचिये, क्योंकि विचारों पर किसी एक का अधिकार नहीं है। राग और द्वेष से मुक्त बनकर समता भाव धारण करना चाहिए। जहाँ शंका होती है, वहाँ श्रद्धा नहीं होती। जहाँ श्रद्धा होती है वहाँ शंका नहीं रह सकती। ईश्वर है या नही, हमने कभी देखा नही। इस प्रकार की शंकाएँ व्यक्ति की श्रद्धा को भ्रष्ट करती है। परमेश्वर परमात्मा को हृदय में धारण करना, हर पल उनका स्मरण करना, प्रतिदिन उनके दर्शन-पूजन करना, यह हमारी आर्य संस्कृति है। उन्नति और विकास का मार्ग कठिनाइयों के कंकरीले पथ से ही जाता है। जो व्यक्ति जीवन में कठिनाइयों से घबराता है उसे उन्नति की आकाँक्षा नहीं करनी चाहिए। उन्नति का अर्थ ही ऊंचाई है, जिस पर चढ़ने के लिये अधिक परिश्रम करना पड़ता है। दिन और रात के समान सुख-दु:ख का कालचक्र सदा घूमता ही रहता है। जैसे दिन के बाद रात्रि का आना अवश्यम्भावी है, वैसे ही सुख के बाद दुःख का भी आना अनिवार्य है। दुःख भी एक तरह की परीक्षा होती है। जैसे स्वर्ण अग्नि में तपकर अधिक सतेज बनता है, वैसे ही धैर्यवान मनुष्य विपत्तियों का साहस के साथ सामना करते हुए जीवन संग्राम में 'विजय' प्राप्त करता है ...।
**********

Thursday, 24 November 2022

शेवटचा निरोप

शेवटचा निरोप देण्या करता
अन अखेरची भेट घेण्या करता
आज संपूर्ण गोतावळा जमला 
आयुष्यभर काय कमवल
ह्याच उत्तर आज गवसल 
आज कसलाच तान न्हवता 
कसलीच चिंता न्हवती 
माझा माघारी काय होईल ह्याची काळजी न्हवती 
नियतीचा खेळाला कोण चूकल होत 
मी मात्र आज मृत्यूच्या छायेतून 
मिश्कीलपणे हस्त हे सारं अनुभवत होतो
अनंतात विलीन होण्याची तयारी सुरू होती 
जो कुणी आला तो 
शब्दांजली पुष्पांजली अर्पण करत होता
जिवंत असेपर्यंत कुणी फुलाची पाकळी पण दिली नाही 
आज मात्र गुलाबाचा फुलांचा वर्षाव केला 
काही ओळखीचे मी कसा होतो 
हे एकमेकांना सांगत होते 
मित्र मंडळी जुन्या आठवणीत मला हुडकत होते 
नात्यातले जवळचे लोक 
ढसा ढसा रडत होते 
शेजारी पाजारी अखेरच्या निरोपाची तयारी थाटात करत होते 
येवढं गोतावळ आजवर लग्न बारस वाढिवसानिमित्त पण जमल नाही 
तेवढं आज शेवटचा निरोप देण्या करता जमल होत 
आई मात्र आज हंबरडा फोडून रडत होती 
पोरांनी रडून तुफान आणल होत 
देवाला संतप्त होऊन शिव्यांनी हाणल होत
बायकोने मात्र आज कोपराच गाठला 
भुणभुण सोडून मौनव्रत धरला 
बहीण प्रेमाने म्हणाली आजवर प्रतेक हट्ट पुरवला 
आज अजून एक हट्ट पूर्व चटकन उठून पटकन कुशितघे 
भाऊ रडत रडत आधार हिरवला अस म्हणत डोक्यावर हात फिरवू लागला.
जो तो आपापल्या परीने आधार देत होता 
चार खांद्यावर मला शेवटचा निरोप दिला 
माझा अनंतात विलिन होण्याचा समारंभ थाटात पार पडला.

कॅल्शिअमच खजाना.! रात्रंदिवस दुखणारे गुडघे कायमचे थांबले.! गुडघ्याच्या दुखणाऱ्या वाट्या बऱ्या करण्यासाठी हे एक काम करायलाच हवे.!

मित्रांनो आपण निसर्गाच्या गाभार्यात वास करतो. आपले शरीर सुद्धा एक नाशवंत नैसर्गिक घटक आहे. आपल्या परिसरात आज काल मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत चालले आहे. या वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढणारी लोकसंख्या व त्यांना राहण्यासाठी केली जाणारी वृक्ष तोड व जंगल तोड. परिसरात झाडे कमी होवू लागली आहेत व सर्वत्र प्राणवायू कमी होवून प्रदूषणाचे काळे ढग वाढत आहेत.

त्यामुळे आता आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. सोबतच आपली रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत चालली आहे. आता या पृथ्वीवर असा एक ही मानव नाही जो संपूर्ण रोग मुक्त आहे. ज्याला कसला ही आजर नाही, विकार नाही तसेच दुखणे देखील नाही. दवाखान्यात गेल्यास डॉक्टर तुम्हाला बरे करतात परंतू त्यासोबत विविध प्रकारच्या कृत्रिम गोळ्या औषधे देतात.

नेहमी म्हणजेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा पित्ताचा विकार असतो त्यांना रोज गोळ्या व औषधे खावी लागतात. आज कालची सामान्य समस्या म्हणजे गुढगे दुखी व सांध्यांचे दुखणे. आज अनेक लोक या आजाराने पिडीत आहेत. मात्र रोज गोळ्या व औषधे ग्रहण केल्यास तुमच्या शरीरातील अनेक अवयवांवर यांचा वाईट परिणाम होतो. सोबतच प्रत्येक महिन्याला पगारातील मोठी रक्कम या गोळ्या व औषधांवर खर्च होते.

आपल्या प्रकृतीमध्ये असे एक औषध आहे जे तुमच्या शरीरातील दुखण्यांना समूळ नष्ट करण्याची ताकद ठेवते. होय आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला अश्या एका औषधा बद्दल सांगणार आहोत जो आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदात देखील या औषधा बद्दल सविस्तर नमूद केलेले आहे. मात्र अनेक जणांना या चमत्कारीक औषधा बद्दल माहिती नाही.

आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगत आहोत ते तुमचे जीवन बदलून टाकू शकते म्हणून आम्ही दिलेली ही माहिती अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. शीशमचे झाड तुम्हाला माहितच असेल. शीशम अत्यंत महाग आहे. शीशम एक मजबूत व आता दुर्लभ वृक्ष आहे. याचे लाकूड खूप मजबूत व टिकावू असते. म्हणूनच या लाकडापासून मोठ मोठे दरवाजे व खिडक्या मध्ययुगीन राजा-महाराजांनी बनवून घेतल्या होत्या.

आता देखील शीशम बाजारात खूप महाग परंतू एक उच्च दर्जेदार लाकूड आहे. याच शीशम झाडाची पाने अत्यंत गुणकारी आहेत. होय ज्या औषधा बद्दल आम्ही बोलत होतो ते हेच शीशम झाडाची पाने आहेत. ही पाने अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. चला या शीशमच्या पानांनी होणारे फायदे जाणून घेऊया. शरीराचे दुखणे दूर करण्यासाठी सर्व प्रथम शीशम वृक्षाची सात ते आठ पाने घ्या.

वापरण्या आधी यांना पाण्याच्या मदतीने धुवून घ्या. नंतर यांना एका पात्रात टाका. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे राईचे तेल. राईचे तेल आपल्या मानवी शरीरासाठी एक उत्तम घटक आहे. सोबतच हा एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. या राईच्या तेलाला आता या भांड्यात टाका. तीसरा घटक आता मेथीचे दाणे देखील या भांड्यात टाकायचे आहेत.

या नंतर हे मिश्रण गॅसवर गरम होण्यास ठेवा. या भांड्यावर झाकण ठेवण्यास मात्र विसरु नका. दहा ते पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा व दोन तास हे मिश्रण असेच थंड होण्यास ठेवा. या नंतर गाळणीच्या मदतीने याला गाळून एका काचेच्या भांड्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला गुढगे दुखी अथवा सांधेदुखी होईल तेव्हा हे तेल त्या भागांना लावा व मालिश करा याने तुमचे दुखणे त्वरित बरे होईल.